Namo Shetkari Yojana 2025: महाराष्ट्र सरकारने पीएम किसान योजना च्या धरतीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र मध्ये सुरू केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पाच हप्त्याचे रक्कम सरकारी जमा केले आहेत. मात्र आता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये 3000 रुपये वाढवून मिळणार आहे. अशा घोषणा करण्यात आले आहे. तर या योजनेत खरंच रक्कम वाटून मिळणार आहे का सविस्तर आपण खाली बघूया.
Namo Shetkari Yojana 2025: नमो शेतकरी योजना कोणी सुरू केली?
- योजनेचे नाव – namo Shetkari Yojana नमो शेतकरी सन्मान निधी योजनायोजना
- सुरू करणार केंद्र – महाराष्ट्र सरकार
- योजनेचा हप्ता – ₹2000
- योजनेत मिळणारा लाभ- वर्षाला ₹6000 रुपये
- योजनेची पात्रता – लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अधिकृत वेबसाईट – नमो शेतकरी योजना
हे ही वाचा ::Maharashtra budget 2025: राज्यातील सर्व नागरिकांसाठी घरे ! राज्यामध्ये नवीन गृह निर्माण धोरण लवकरच लागू होणार
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात किती पैसे मिळणार?
महाराष्ट्र मधील आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी सादर करण्यात आला आहे. या आर्थिक पाहणी अहवालाच्या आकडेवारीनुसार राज्यात 2023- 24 पासून योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ₹6000 रुपये आर्थिक मदत दिले जाते.
ही अनुदानाची रक्कम तीन टप्प्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाते. या योजनेमार्फत राज्यात ऑक्टोंबर 2024 पासून 91.45 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण रक्कम 9055.83 कोटी जमा करण्यात आले आहे. नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता ऑक्टोंबर 2024 मध्ये राज्य सरकारने जमा केला आहे.
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत वाढ होणार का?
महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसाआधी नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ होणार आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहे. तर त्यामध्ये नमो शेतकरी सन्मान नधी योजनेत वाढ होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
Namo Shetkari : नमो शेतकरी सन्मान योजना विषय काय म्हणाले अर्थमंत्री?
राज्यातील नवीन सरकारचे मार्च मधील पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अकरावे अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये किती रक्कम वाढणार आहे ? यामध्ये महिला आणि शेतकरी काय मिळणार आहे लक्ष लागून आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींचा मानधन वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान योजना देखील वाढवण्याचे शक्यता आहे. तरी या योजनेमध्ये शेतकऱ्यांना तीन हजार रुपये रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
सध्याला राज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना ₹6000 हजार रुपये रक्कम दिले जाते. तर आता शेतकऱ्यांना या योजनेमध्ये 3000 रुपये मिळू शकतात अशी माहिती मिळत आहे. नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे वाढवून मिळेल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी केली होती.
हे ही वाचा::Namo Shetkari Yojana 6th Installment update: नमो शेतकरी योजना 6वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेत रकमेत वाढ होणार काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे राबवण्यत येणाऱ्या पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळतातच. आणि त्याचबरोबर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना 6000 रुपये देतात. असे मिळून शेतकऱ्यांना एकूण 12,000 वर्षाला मिळतात. मात्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेत आम्ही वाढ करू अशी घोषणा केली होती.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये ₹3000 रुपये रक्कम मिळण्याचे शक्यता आहे. तर एकूण राज्य सरकार आता शेतकऱ्यांना 9,000 हजार रुपये देणार आहे. आणि केंद्र सरकार देखील राज्यतील शेतकऱ्यांना 6000 रुपये देणार आहे. असे मिळून एकूण रक्कम शेतकऱ्यांना ₹15000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
Maharashtra Budget Namo Shetkari Yojana: यंदाच्या अर्थसंकल्पात होणार मोठे बदल
राज्यामध्ये मार्च मधील अधिवेशन सुरू असताना राज्यातील शेतकऱ्यांना मोठे फायदा होणार आहे. जशी की नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना तीन हजार रुपये रक्कम वाढ होण्याची शक्यता आहे.
तर या आधी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेमध्ये 6000 रुपये दिले जात होते. आता ती रक्कम नऊ हजार रुपये होण्याची शक्यता आहे.
निष्कर्ष: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकार केंद्र सरकार द्वारे पीएम किसान योजना या मार्फत ₹6000 रुपये दिले जातात. आणि राज्यात Namo Shetkari Yojana नमो शेतकरी सन्मान योजना ₹6000 रुपये दिले जात होते. म्हणजे वर्षाला एकूण ₹12,000 रुपये रक्कम शेतकऱ्यांना मिळतात. पर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपये वाढ होण्याचे शक्यता आहे. जर शेतकऱ्यांना तीन हजार रुपये वाढ झाली तर एकूण राज्यातील शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेत मिळणार आहे.