Crop Insurance Approval Farmer : 2024 मधील पिक विमा मंजूर ,शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी होणार भरपाई जमा

Crop Insurance Approval Farmer: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे आनंदाची बातमी आहे. 2023 मध्ये झालेल्या दुष्काळ असल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तर त्या नुकसान भरपाई चा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनेक महिन्यांपासून पिक विमा नुकसान भरपाई  कधी मिळेल याच प्रत्यक्षात असलेल्या शेतकऱ्यांना आशा लागली होती. तर आखिर पीक विमा मंजूर झाला आहे. आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे.

Crop Insurance : 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेले नुकसान

2023 महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये या दुष्काळाच्या झळा लागल्या होत्या. नियमित होणाऱ्या अपुऱ्य बरेच नुकसान झाले आहे. तर अनियमित पावसामुळे नाशिक, नागपूर आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला.

अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या वर्षांमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील धोक्यात आले होते.

भारत देशा प्रधान असल्यामुळे शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे नुकसान सहन करावे लागतात. तर असे 2023 मध्ये शेतकऱ्यांना अनियमित पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

हे ही वाचा :: Ladki bahin Yojana Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थ बजेटमध्ये लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटी रुपयाची तरतूद, काय म्हणाले अर्थमंत्री?

Crop Insurance Approved: राज्य सरकारचा शासन निर्णय काय?

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 23 सप्टेंबर 2024 मध्ये मोठा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्याचा निर्णय याची दखल घेण्यात आले आहे.

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये भरपाई रक्कम किती असणार आहे हे देखील निश्चित करण्यात येणार आहे.

Crop Insurance Approved: दुष्काळग्रस्त भागातील कोणत्या जिल्हे आहे?

या पीक विम्याचा लाभ हा प्रमुख जिल्ह्यामध्ये देण्यात आला आहे. की त्या जिल्ह्यामध्ये 2023 मध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानामुळे देण्यात येणार आहे.

तर या पिक विम्याचा लाभ हा प्रामुख्याने नाशिक,सातारा,अहमदनगर, सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांना मिळणार आहे. या जिल्ह्याचे 2023 मध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या अधिक प्रमाणात पिकाचे नुकसान झाले होते. राज्य सरकार त्या जिल्ह्यामध्ये जाऊन सर्वेक्षण करत आहे. हे सर्वेक्षण झाल्याच्या नंतर किती नुकसान झालंय त्यानुसार भरपाई रक्कम देण्यात येणार आहे.

हे सर्व सर्वेक्षण झाल्यनंतर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची नुकसान भरपाई चे पैसे बँक खात्यामध्ये लवकरच पैसे जमा करण्यात येणार आहे.

Crop Insurance Approved: नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रिया सुधारणा

राज्य सरकारने पिक विमा भरपाई करण्यासाठी पारदर्शक पद्धतीने नवीन पद्धतीने अंमलबजावणी करणार आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया, थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याची सुविधा. आणि शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे माहिती देणे या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी लाभाची रक्कम येथे त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे. जसे की यामध्ये मध्यस्तरी कोणी नसणार राज्य सरकार हे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवणार आहे. तर शेतकऱ्यांना यामधून भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळेल आणि थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळेल. आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला मदत होईल.

हे ही वाचा :: Namo Shetkari Yojana 2025: नमो शेतकरी योजनेत तीन हजार रुपये होणार ! यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा

Crop Insurance Approved: शेतकऱ्यांना पिक विमाचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल?

शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी कार्यालयाला पहिलं भेट द्यायचे आहे. शेतकऱ्यांच्या  पिकाचे नुकसान झालेले आवश्यकता कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जशी की शेतीचा ७/१२ सातबारा उतारा, पीक पेरणीचे पुरावे, बँक खात्याची माहिती, आणि आधार कार्ड लागणार आहे.

विशेषतः शेतकऱ्यांना त्यांचा आधार खाते हे बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. जर लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारला लिंक नसेल तर थेट येणारे रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेत जाऊन लिंक करून घ्यायचे आहे.

लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर येणारी रक्कम ही थेट डीबीटी ( DBT) प्रणाली द्वारे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली जातात.

महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे 2023 मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकार देणार आहे. या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल.

Crop Insurance Approved: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती रक्कम मंजूर झाले आहे?

पिक विमा देणाऱ्या कंपन्याकडून 1390 कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाले आहे. आणि त्याचबरोबर राज्य सरकार 1930 कोटी रुपये रक्कम देणार आहे. अशी म्हणून शेतकऱ्यांना एकूण 3310 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर ही निधी दुष्काळग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच खात्यात जमा होणार आहे.

शेती ही अनियमितपणे चालणारी प्रक्रिया आहे शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागतात जसे की दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पिकाचे नुकसान त्याचबरोबर रोग राहील अशा अनेक प्रकारच्या नुकसानाला सामना करावा लागतो. आणि मी होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान होते. किंवा अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांना नुकसान होते. मात्र राज्यातील पिक विमा कंपन्यामुळे शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळतो आणि येणारी जी रक्कम आहे ती मिळणारा मदत होते.

शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे शेती होणाऱ्या नुकसानाला आर्थिक मदत मिळते. आणि पुढील पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना नवीन उमेद निर्माण होते.पिक विमा चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळील कृषी कार्यालयाला भेट द्यायचे आहे. आणि पिकाची नुकसान झालेले आवश्यकता डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचे आहे.

निष्कर्ष: महाराष्ट्र राज्यांमधील अनेक दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झाला आहे. तर यामध्ये प्रामुख्याने काही जिल्हे आहेत तर त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा अनियमित पावसामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना झालेल्या अनियमित पावसामुळे पिकाचे होणारे नुकसान याचे भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तुमच्या देखील पिकाचे नुकसान अतिवृष्टीमुळे किंवा अनियमित पावसामुळे झाले असेल तर तुम्ही तुमच्या जवळील जिल्हा कृषी कार्यालयाला भेट द्या आणि आवश्यक ते डॉक्युमेंट जमा करा.

Leave a Comment