Ladki bahin Yojana ₹2100 Hapta: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे ₹2100 रुपये कधी मिळणार? याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले सविस्तर आपण खाली लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? असा महिलांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
Ladki bahin Yojana ₹2100 Hapta: लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकी अगोदर महायुती सरकारने राज्यामध्ये सुरू केले. या योजने लाडक्या बहिणींना आर्थिक मदत म्हणून ₹1500 हजार रुपये रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट पाठवण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला होता. या योजनेचा उद्देश लाडक्या बहिणींना स्वालंब बनवण्यासाठी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ला राज्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेमुळे महिला अत्यंत आनंदी आहे.
विधानसभा निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी भेट योजनेमध्ये 2100 रुपये रक्कम केली जाणार आहे असे आश्वासन देखील केले होते. मात्र महायुती सरकारने राज्यांमध्ये सत्ता आल्याच्या नंतर लगेच ₹2100 रुपये करू असे देखील आम्ही कुठेही सांगितले नव्हते. मात्र ज्या वेळेस निवडणुकी अगोदर घोषणा केला होता त्यामुळे राज्यातील महिला 2100 रुपये कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे. तर अशा मध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकवीसशे रुपये कधी मिळणार याविषयी भाष्य केलं होतं.
Ladki bahin Yojana: काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमादरम्यान राज्यामध्ये विविध घडामोडी विषयी बोलत असताना भाष्य केले आहे. मुख्यमंत्री लाडके बहिण योजना विषयी भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही लाडकी बहीण योजना ₹1500 रुपये चालूच ठेवणार आहोत. मात्र राज्याचे आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही जे 2100 रुपयांचे आश्वासन दिले आहे. ती देखील लवकरच पूर्ण. आणि आम्ही जे बोलतो ते पूर्ण करतो असं देखील त्यांनी म्हटल आहे.
आणि त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील आम्ही करणार आहोत. आणि आमचे सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि राजीनामात दिलेले प्रत्येक आश्वासने महायुती सरकार पूर्ण करणार आहे. राज्याचे आर्थिक स्थिती संभाळून आम्ही राज्यातील शेतकरी असो या लाडक्या बहिणी असो यांचे सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत.
आम्ही शेतकऱ्यांची वीज माफी देखील केलेली आहे. आमच्या सरकार आल्यानंतर आम्ही सर्व योजना ते शेतकऱ्यांना वीज माफी देखील केली. आणि राज्याची अर्थस्थिती सुधारल्यानंतर जे आम्ही आश्वासने दिल आहे.ते पूर्ण आम्ही करणारच आहोत. असे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.