Mahila Balvikas Vibhag Bharti 2025: बारावी उत्तीर्ण असलेला महिलांसाठी आनंदाची बातमी. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविकासाठी मेगा भरती काढण्यात आले आहे. तर या संदर्भात महाराष्ट्र सरकारने महिला व बालविकास विभाग मंत्रालयात मुंबई यांच्यामर्फत शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्या संदर्भात रिक्त पदाची माहिती त्यामध्ये समाविष्ट आहे. आणि रिक्त पदे भरण्यात येत आहे. तरीही भरतीची जाहिरात एकात्मिक बाल विकास विभाग अंतर्गत जाहिरात काढण्यात आले आहे. तर यासाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.
Mahila Balvikas Vibhag Bharrti 2025: भरती काढणारा विभाग
महिला व बाल विकास विभागांमध्ये वरती काढण्यात आले आहे. तर ही भरती एकात्मिक बाल विकास विभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
भरतीचा प्रकार:
या विभागामार्फत काढण्यात आलेली भरती ही कायमस्वरूपी आणि सरकारी असणार आहे.
पदाचे नाव:
महिला व बाल विकास विभागामार्फत हे भरती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता ( Education qualification):
तर या भरतीसाठी महिला पात्र असणार आहे आणि त्याचबरोबर महिलांचे शिक्षण हे १२वी (HSC) उत्तीर्ण असावे.
अर्ज कसा करावे:
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
वयोमर्यादा (Age):
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्ष असणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याच्या तारखा:
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने 12 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू झालेले आहे. आणि अंतिम तारीख ही 25 6 2025 पर्यंत असणार आहे. अर्ज करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाला भेट द्या.
एकूण रिक्त पदाची संख्या:
यामध्ये एकूण 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण:
ही भरती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खडकवाडी आणि वनकुटे या विभागामार्फत भरली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता:
अर्ज करणारी महिला त्या गावातील असावी किंवा त्या गावाचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. आणि त्याचबरोबर त्या गावांमध्ये जागा रिक्त असेल तरच अर्ज करता येणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, भाळवळी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर. या पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे.
निष्कर्ष:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025: महिला व बाल विकास विभागामार्फत भरती काढण्यात आली आहे. ही भरती कायमस्वरूपी आणि सरकारी असणार आहे. सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यासाठी लवकर दिलेल्या पत्त्यावरती अर्ज पाठवा. आणि सरकारी नोकरी मिळवण्याची संधी गमवू नका.