Farmer loan: शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे स्वप्न! जाणून घ्या काय उपाय सुचवलेत?

Farmer loan:शेतकरी वर्गाचा वाढता संघर्ष – आजचं वास्तव Farmer loan: २०२५ मध्ये भारतातील कृषी क्षेत्र मोठ्या अडचणीत आहे.बियाणे, खतं, औषधे, मजुरी – सगळंच महाग झालंय.शेतकऱ्यांना loan घ्यावंच लागतं कारण production cost जास्त आहे. market मध्ये price कमी मिळतो, त्यामुळे profit होत नाही.दरवर्षी नव्यानं कर्ज घ्यावं लागतं, आणि जुना loan फेडणं अवघड होतं.शेतकरी वर्गाचं जीवन आणि … Continue reading Farmer loan: शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे स्वप्न! जाणून घ्या काय उपाय सुचवलेत?