Tar kumpan yojana: महाराष्ट्र शासनाची तार कुंपण योजना: शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण”

Tar kumpan yojana: महाराष्ट्रात शेती करणं म्हणजे फक्त हवामानाचं नव्हे तर वन्य प्राण्यांचंही भान ठेवावं लागतं. अनेक जिल्ह्यांमध्ये जंगलांच्या शेजारी असलेल्या शेतांमध्ये दररोज रानडुक्कर, माकडे, हत्ती यांचं हल्ले होतात. या प्राण्यांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरतं. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक नावीन्यपूर्ण योजना आणली आहे … Continue reading Tar kumpan yojana: महाराष्ट्र शासनाची तार कुंपण योजना: शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण”